Author: webtantra.in@gmail.com

पर्यावरणकेंद्री विकासाचा पुरस्कर्ता मानवतावादी शास्त्रज्ञ माधव गाडगीळ

श्रेष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटात केलेल्या आपल्या अविरत संशोधनाने आणि स्थानिकांशी संवाद साधत निसर्गाशी न्याय्य, विवेकी आणि लोकशाही नाते कसे असू शकते हे दाखवून दिले. आज जेव्हा पर्यावरण,…

राजकारणावर जागरूक नागरिकांचा वचक असणे आवश्यक!

७७व्या भारतीय गणतंत्र दिवसाच्या नाशिक येथील शासकीय कार्यक्रमात, पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. या विरुद्ध तिथे कर्तव्यावर असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचार्याने जाहीर संताप व्यक्त…