Tag: फेब्रुवारी 2026

सरकारने हवामान कार्यकर्त्यांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी

उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्यांवर नव्हे, तर प्रमुख कार्बन प्रदूषणकर्त्यांवर नियंत्रण ठेवा नॅशनल अलायन्स फॉर क्लायमेट अँड इकॉलॉजिकल जस्टिस (NACEJ) भारतातील अंमलबजावणी यंत्रणांकडून हवामान कार्यकर्ते हरजीत सिंग आणि संजय वशिष्ठ यांच्याविरोधात करण्यात…

इंदूर मध्ये आरोग्य पाणीबाणी

इंदूरमध्ये दूषित पिण्याच्या पाण्यामुळे गंभीर सार्वजनिक आरोग्य आपत्ती उद्भलेली असून जन स्वास्थ्य अभियान इंडियाने 9 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. जन…

अमेरिकेत मिनियापोलिसमध्ये गृहयुद्धाचे सावट दिसते

गेल्या बुधवारी रात्री उशिरा, मी उत्तर मिनियापोलिसच्या हॉथॉर्न परिसरातील एका रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा असताना एक असामान्य दृश्य माझ्या नजरेस पडले. साध्या बंगल्यांनी वेढलेल्या अरुंद पदपथावरून एक फेडरल एजंट पुढे सरकत…

ग्रेट निकोबार बेटाचा मोठा विश्वासघात…

भारताच्या सत्ताकेंद्रापासून ग्रेट निकोबार बेट हा बहुतेक सर्वांत दूर असलेला प्रदेश असेल. अंदमान (आणि ए एम पी)-निकोबार द्वीप समुहाच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाला ग्रेट निकोबार हे बेट आहे. नवी दिल्ली पेक्षा…

महात्मा गांधी आणि कार्ल मार्क्स यांचे सृजनशील द्वंद्वात्मक संबंध

गांधी आणि मार्क्स हे आजच्या काळासाठी अत्यंत घडवणारे, प्रभावी आणि अंतर्दृष्टीपूर्ण विचारवंत व कृतीशील व्यक्ती आहेत, हे मान्य करत असतानाच, हा निबंध एका मूलभूत प्रश्नाने प्रेरित आहे : २०२५ मध्ये…

मध्यम सत्तांच्या शक्तीचा आधार प्रामाणिकपणा हाच आहे

दावोस येथे हल्लीच भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत (World Economic Forum) कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी आपल्या भाषणातून सर्व मध्यम सत्ता जेव्हा आर्थिक महासत्तांच्या दहशतीखाली वावरत असताना त्यांना आश्वासित केलं की…

लोकमंचच्या माध्यमातून महानगर पालिका निवडणुकीत सकारात्मक हस्तक्षेप

मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घर बचाओ घर बनाओ आंदोलनच्या वतीने लोकमंचचे आयोजन करण्यात आले होते. बृहन्मुंबईतील विविध वस्तीतील घर बचाओ घर बनाओ आंदोलनच्या प्रतिनिधींनी ह्या लोकमंचात भाग घेतला. 8…

पर्यावरणकेंद्री विकासाचा पुरस्कर्ता मानवतावादी शास्त्रज्ञ माधव गाडगीळ

श्रेष्ठ शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटात केलेल्या आपल्या अविरत संशोधनाने आणि स्थानिकांशी संवाद साधत निसर्गाशी न्याय्य, विवेकी आणि लोकशाही नाते कसे असू शकते हे दाखवून दिले. आज जेव्हा पर्यावरण,…

राजकारणावर जागरूक नागरिकांचा वचक असणे आवश्यक!

७७व्या भारतीय गणतंत्र दिवसाच्या नाशिक येथील शासकीय कार्यक्रमात, पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. या विरुद्ध तिथे कर्तव्यावर असलेल्या वन विभागाच्या महिला कर्मचार्याने जाहीर संताप व्यक्त…